google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : May 2021

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Sunday, May 30, 2021

2 .निवडणूक प्रक्रिया प्रश्न उत्तरे ।राज्यशास्त्र

 निवडणूक प्रक्रिया प्रश्न उत्तरे


1.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण

करा.

1)निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात.

(अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री

(क) लोकसभा अध्यक्ष (ड) उपराष्ट्रपती

Ans-अ)राष्ट्रपती


(२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त

म्हणून ........... यांची नेमणूक झाली.

(अ) डॉ.राजेंद्रप्रसाद (ब) टी.एन.शेषन

(क) सुकुमार सेन (ड) नीला सत्यनारायण

Ans-क) सुकुमार सेन



(३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक 

आयोगाची ....... समिती करते.

(अ) निवड (ब) परिसीमन

(क) मतदान (ड) वेळापत्रक

Ans-ब) परिसीमन


2.पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

(१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

Ans-बरोबर

कारण:-1) निवडणुकीपूर्वी काही काळ व 

निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व 

मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन 

करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते.

2) या 

नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या

काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील 

कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे 

दिसते.


(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार 

संघात पुन्हा निवडणुका घेतात.

Ans-बरोबर 

1) निवडणुकीमध्ये एखादा जर सदस्य निवडून आला काही कारणास्तव तिची मृत्यू झाली तर त्या वेळेस निवडणुका या घ्यायला लागतात .



3)एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात 

निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

Ans-चूक 

1)एखाद्या घटक राज्यात जर एखादी निवडणूक घ्यायचे असेल तर ते सर्व काम हे मतदार संघाचे असतात.


2)निवडणूक आयोग ची नेमणूक राष्ट्रपती करतो.



प्र5)थोडक्यात उत्तरे लिहा .

(१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

Ans:-(१) मतदार याद्या तयार करणे : वयाची १८ 

वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला 

मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याचे 

नाव मतदार यादीत असावे लागते. मतदार याद्या

तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा 

समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते. 

मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक 

आयोगाला आहे.


(२) निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्णकार्यक्रम 

ठरवणे : निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक 

आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात 

केव्हा व किती किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या

हे निवडणूक आयोग ठरवते.



(३)  उमेदवारांच्या अर्जांची छाननी : 

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध 

राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे 

करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेतास्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. अशा 

अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या 

सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात 

स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जांची 

काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र

उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते.


(४) राजकीय पक्षांना मान्यता देणे : आपल्या

देशात बहुपक्षपद्धती आहे. तसेच नवनवे पक्ष निर्माण 

होतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात 

येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची 

मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता 

रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला 

असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक 

चिन्ह देते.



(५) निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे : 

निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते 

सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. 

त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे 

अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे 

निवडणूक आयोगाची आहेत.



2) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

Ans-1) भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व 

न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने 

स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्यांत 

आचारसंहितेचा (code of conduct) समावेश 

करता येईल. गेल्या काही दशकांपासून निवडणूक 

आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून 

निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न

केला आहे. 

2)निवडणुकीपूर्वी काही काळ व 

निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व 

मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन 

करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या 

नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या

काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील 

कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे 

दिसते.















Friday, May 28, 2021

Phrases and idioms englsih grammar with examples ।

 Phrases and idioms englsih grammar with examples

 (वाक्प्रचार आणि शब्दप्रयोग )


 आपण इतरांशी संवाद साधतांना लिहिताना नेहमी प्रभावी शब्द वापरतो व सुसंवाद साधतो. परंतु प्रभावी शब्दा बरोबरच आपण जर phrases and idioms चा वापर केला तर आपण बोललेले वाक्य प्रभावी ठरू शकते. थोडक्यात भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यात त्याचा मोलाचा सहभाग असतो. सर्वसामान्यपणे आपणास तीन प्रकारचे प्रेजेस वापरावे लागतात.

1)Prepositional Phrase:- या प्रकारच्या Phrase ची सुरुवात Preposition  ने होते. तर या phrases  चे वैशिष्ट्य असे की, याच्या वाक्यात वापर करताना शक्यतो आपणास काही बदल करावे लागत नाही.जशी Phrase दिलेली आज ते तशीच ती वाक्याच्या अर्थानुरुप वापरावे  लागते.

1)In search of-च्या शोधात असणे.

Ans-He was in search of lost car. 


2)At all coat-कोणत्याही परिस्थितीत .

Ans-At all cost I will help you. 


2)Verbal Phrases -या प्रकारच्या phrases मध्ये  क्रियापद असते.यांचा वापर क्रियेच्या काळानुरूप करतात .

Exa-To look after -ची काळजी घेणे 

Ans-He looked after his parents. 



3)Phrases with to be :-'to be'ने सुरुवात होणाऱ्या Phrases चा वाक्यात उपयोग करताना 'To be' ऐवजी कर्त्याच्या वचनाप्रमाणे सहाय्यक क्रियापद व मुख्य क्रियापद वापरावे लागते. मुख्य क्रियापद Phrases मध्ये दिलेले असते.

Exa-To be interested in- च्यात  रस असणे.

Ans-He was interested in reading books. 


                *EXAMPLES *

1)For a while -थोडा वेळ

Ans-He waited hits father for a while and went into another place.


2)At the cost of -चे नुकसान सहन करुन 

Ans- I don't want earn money money at the cost of my health.


3)By fits and starts -अधुन -मधून 

Ans- you cannot get good marks if you study by fits and starts.



SOME MORE PHRASES /PHRASAL WORDS 

1)Take care of-ची काळजी घेणे

2)To earn ones bread-उपजिवीका चालवणे

3)A number of -पुष्कळ 

4)To create a Histroy -असामान्य  कामगिरी करणे

5)To convince -मन वळवणे 

6)To turn it down-नाकरणे

8)To look towards -आशा बाळगणे 

9)To run along-पटकन निघून येणे

10)To go ahed-पुढे चालू ठेवणे

11)Longed to-  तीव्र इच्छा असणे.

12)Come along-समोर येणे

13)For a duck- शून्यावर बाद होणे

14)Armed with-ने सुसज्ज 

15)For a moment-थोडावेळा

16)To look for-च्या शोधात असणे 

Thursday, May 27, 2021

USE not only......... but also with Examples ।Marathi Explanation

 USE not only......... but also with Examples ।Marathi Explanation



कर्त्यामध्ये फरक  असलेली वाक्ये

नियम:-

1) पहिल्या कर्त्यापूरर्वी not only वापरावे .

2) दुसऱ्या कर्त्यापूरर्वी not also वापरावे .

दोन्ही वाक्यात समान आलेले भाग एकदाच लिहावा. वाक्यात  also आसल्यास काढावे.

Exa-1) Rahul took education his sister took education.

Ans- not only Rahul but also his sister to took education.


क्रियापदामध्ये फरक असलेली वाक्य.

नियम:-

1) पहिल्या कर्त्यापूरर्वी not only वापरावे.

2) पहिल्या कर्त्यापूरर्वी but  also वापरावे.

3) दोन्ही वाक्यात समान आलेले भाग एकदाच लिहावा. वाक्यात too, also आल्यास काढावे.

Exa:-1) Rashika went to school she took education there.

Ans- Rashika not only went to school but also took education there.


    विशेषणामध्ये फरक असलेली वाक्ये

1) पहिल्या विशेषणपूर्वी not only वापरावे.

2) दुसऱ्या विशेषणापूर्वी but also वापरावे.

Exa- He was rich ,He was powerful.

Ans- He was not only rich but also powerful.




USE 'so..... that ' with examples ।Marathi Explanation

 USE 'so..... that ' with example Marathi Explanation 




दिलेली दोन वाक्ये so..... that ने जोडताना नियमांचा उपयोग करावा:-

1) पहिला वाक्यातील very किंवा too च्या ठिकाणी 'so'चा  उपयोग  करावा .


2) जर पहिल्या वाक्यामध्ये very किंवा too असे शब्द नसतील तर So चा उपयोग विशेषणपूर्वी करावा.


3) पहिले वाक्य संपल्यावर that चा उपयोग करावा व त्यापुढे त्याला अनुसरून सर्वनाम ही करता लिहून दुसरे वाक्य जसेच्या तसे लिहावे.


4)that नंतर पुढील वाक्यात कर्त्याची असमर्थता दाखवण्यासाठी वर्तमान काळ असेल तर can't  व भूतकाळ असेल तर couldn't  वापरावे .



                       EXAPMPLES 

1) our school ground is too  small for us to play there.

Ans- our school ground is so small that we can't play there.


2) I was too small to defend my golis.

Ans- I was so small that I could not defend my goalis.




USE ' too........ to' with examples

 USE ' too........ to'with examples 


दिलेल्या वाक्यात 'too..... to' चा उपयोग करताना पुढील नियमांचा उपयोग करावा.

1) मुख्य वाक्यात क्रियाविशेषण म्हणून so/very चा उपयोग केलेला असतो त्या ऐवजी त्याचा वाक्यात 'too' चा उपयोग करावा.

2) कर्त्याची असमर्थता व्यक्त करण्यासाठी can not किंवा could not चा उपयोग केलेला असता त्या ऐवजी त्याच वाक्यात ते क्रियापद 'to' ने जोडून लिहावे.

3) गोण वाक्यातील कर्ता चा उल्लेख काही वेळेस 'to' किंवा 'for' ने करावा लागतो तेथे सर्वनामाची दवतीय लिहावी.

4)so.....that चा उपयोग करून मिश्र वाक्य दिलेले असेल आणि त्या वाक्यात 'too' चा उपयोग करावयाचा असेल तर 'so' च्या ऐवजी 'too' चा उपयोग करावा. व that ने जोडून आलेल्या उपवाक्यातील कर्त्याची असमर्थता वाक्य करणाऱ्या can not/could not च्या ऐवजी ते उपवाक्य to ने जोडून लिहावे.
                             EXAMPLES 
1) Even  his own soliders were filled with horror so they could not attack.
Ans- His own soldiers where field with too horror to attack.

2) Tea  is so hot that I can not drink it.
Ans- Tea  is so too hot for me to drink it.

Direct and indirect speech English grammar Marathi explanation

 Direct and indirect speech English grammar Marathi explanation





Direct speech :- एखाद्याया व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हाहात लिहितो म्हणजेच एखाद्या चे मूळ बोलणे जसेच्याया तसे ठेवणे म्हणजे प्रत्यक्ष कथन होय.

Ex-Raju said to Priya"I  am very Busy today"




Indirect speech :- एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्दद बदल न करून पण त्याचा अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजेच अप्रत्यक्ष कथन होय.



सहाय्यक क्रियापदातील बदल 
Direct.                     Indirect 
am/is.                             Was
Are.                        Was/were
Was/were.                   Had been
Have/has.                         Had
Can.                               Could
May.                        Might 

इतर बदल

Direct.                     Indirect 

This.                     That 
These.                          Those 
Here.                          There 
Now.                                Then 
Thus.                                So
Just.                          Then
Ago.                           Before 
Come.                               Go
Today.                       That day
Tomorrow.                          Next day
Yesterday.               The day before 
To night.                   The night.  
Next week.       Following week

सर्वसाधारणपणे वाक्याचे खालील प्रकार आहेत 
1)Assertive sentence:-    indirect नियम करतान बदल 
1)Reporter कोणाला बोलत आहे हे माहीत नसेल तर reporting verb मध्ये बदल करू नये
2) स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढूून त्याऐवजी that हे conjunction वापरावे.
3) सर्वनामाचे व इतर बदल नियमाप्रमाणे करावेत.
Ex-Jay said, "I work hard".
Jay said that he worked hard 




2)Interrogative sentence( प्रश्नार्थक वाक्य):-indirect करताना खालील नियम वापरावेत 
1)said किंवा said to च्या ऐवजी asked वापरावे.
2) प्रश्नाची सुरुवात ज्या प्रश्नार्थक सर्वांनामाने होईल ते प्रश्नार्थक सर्वनामे कनेक्टिं्ट म्हणून वापरावे .
Exa:-Priya said to me, " What  is your name? "
Priya asked me what my name was. 







3) Imperative sentence ( आज्ञार्थी वाक्य):- इन डायरेक्ट करताना खालील नियम वापरावेत.
1) रिपोर्टिंग स्पीच वाक्याच्या भावार्थ नुसार रिपोर्टिंग वर्ब घ्यावे.
2) वाक्याचा भावार्थ जर प्रकट होत नसेल तर अशावेळी रिपोर्टिंग very asked/told  वापरावे.
3) दिलेले वाक्याच्या काळात बदल करू नये.
4) रिपोर्टिंग स्पीच मधील वाक्य  RV नंतर त
To ने जोडावे.
Exa:-The king said to his men, "Don't  leave that tent. "
The king ordered his men not to leave the tent.




4)Exclamatory sentence ( उद्गारार्थी वाक्य):- इन डायरेक्ट करताना नियम
1)said किंवा said to च्या ऐवजी exclaimed वापरावे.
2) स्वल्पविराम व अवतारांची ना ऐवजी That  वापरावे.
3) उद्गारवाचक वाक्याचा विधानार्थी वाक्य करून विधानार्थी वाक्य चे Indirect करताना चे नियम वापरावे

Exa:-Priya said, "What 

   a beautiful scene it is! "


Ans-Priya exclamid that it was a very beautiful  scene. 



                     Practice question 


1) my friend said to me" come at 7 o'clock"

2) Jay will say," I like this."
3) I said ,"here is the book.,I wanted 
Please solve this question and send this answers in comment box 👆


See this video 👇





Sunday, May 23, 2021

1)संविधानाची वाटचाल प्रश्न उत्तरे

 1)संविधानाची वाटचाल प्रश्न उत्तरे


१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण

करा.



(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी 

........... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या

आहेत.

(अ) २५% (ब) ३०%

(क) ४०% (ड) ५०%

Ans-ड) ५०%

(२) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे 

स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास 

अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?

(अ) माहितीचा अधिकार कायदा

(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा

(क) अन्नसुरक्षा कायदा

(ड) यांपैकी कोणतेही नाही.

Ans-ब) हुंडाप्रतिबंधक कायदा

(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे ........

(अ) प्रौढ मताधिकार

(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण

(क) राखीव जागांचे धोरण

(ड) न्यायालयीन निर्णय

Ans-ब) सत्तेचे विकेंद्रीकरण


२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही 

मानली जाते.

Ans-बरोबर 

कारण:- 1)भारतीय स्त्री-पुरुषाला २१ वर्षे वयाची

अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने 

दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय

२१ वरून १८ वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील

नव्या युवा वर्गाला र्गा यामुळे अर्थातच र्था राजकीय अवकाश 

प्राप्त झाले. 

2)अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या

बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी

लोकशाही मानली जाते.


(२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील 

गोपनीयता वाढली आहे ?

Ans-चूक

1)लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणिसंवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वासवाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे.

2)पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही 

सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी

भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात 

आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या

कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे 

व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.


(३) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे 

असते.

Ans-बरोबर

 1)संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे (living document) त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. 2)संविधानात बदल करताना संविधानाच्यामूलभूत चौकटीला (Basic structure of the Constitution) संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली.



3)टीपा लिहा 

1) अल्पसंख्याकविषयक तरतुदी

Ans-1)भारतीयसंविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. 

2)भारतीयसंविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. 

3)अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद 

असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, 

शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक 

हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण 

मिळाले आहे.


2) राखीव जागाविषयक धोरण

Ans- : जे लोकसमूह अथवा समाजघटक शिक्षण आणि राेजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाजघटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले.

2) त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्याजातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे.


3) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

Ans-1)आपल्या देशात राजकारण आणि राजकीय

संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे.

2)जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्नकेला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 7३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासनसंस्थांमध्ये ३३% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. 

3)त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक 

राज्यांमध्ये ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे. 

महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात 

आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे.

4)घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा 

कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले 

महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मा न

राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित 

केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला 

नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा 

आवाका वाढवला, त्यातील समावेशन (inclusion) 

अधिक अर्थपूर्ण केले.


4. संकल्पना स्पष्ट करा

1) हक्काधारित दृष्टीकोन

Ans-   स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, ही शासन पद्धती देशात रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी प्रत्येक शासनाने प्रयत्न केले,


          सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला सत्तेवर आलेल्या सरकारांचा दृष्टिकोन होता, मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन सुधारणा होऊ लागल्या.
    प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टीकोन असे म्हणतात.





2)माहितीचा अधिकार 
Ans-1)लोकशाहीत 
नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. 
नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच 
त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. 
शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि
संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, 
सुदृढ होत जाते.
2) त्यांच्यातील परस्पर विश्वास
वाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. 
3)पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही 
सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी
भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात 
आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या
कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे 
व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.
4)इ.स.२००० नंतरच्या काळात नागरिकांसाठी 
सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा 
करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, 
शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला 
आहे. या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे 
बळकट झाली आहे


पुढील प्रश्नांची थोडक्‍यात उत्तरे लिहा.
(१) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षेकेल्यामुळे 
कोणते परिणाम झाले?
Ans-1)भारताच्या संविधानाने प्रौढ
मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार 
मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. 
मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्वकाळात 
प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र
भारतात प्रत्क ये भारतीय स्त्री-पुरुषाला २१ वर्षे वयाची
अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने 
दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय
२१ वरून १८ वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील
नव्या युवा वर्गाला र्गा यामुळे अर्थातच र्था राजकीय अवकाश 
प्राप्त झाले. 
2)अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या
बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी
लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य
कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत 
नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही 
आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या
पाठिंब्यामुळे सत्तेच््ते या स्पर्धेत ्पर्धे उतरले. भारतातील
राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले आहे.


2) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
Ans-1)सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या
ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो 
दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान 
असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, 
जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ 
व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची 
समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे 
उद्दिष्ट आहे.
2)सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी 
समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु 
शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व
असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक 
होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात 
आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाजघटकांना 
सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे 
समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी 
होतात. या सर्वदृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न
झाले ते पाहू.


3) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांचा सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेले आहे ?
Ans-1) महिलांना राजकारण मध्येच 50 टक्के जागा उपलब्ध करून दिलेले आहे.
2) त्यांना हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण देणारे कायदे तयार केले आहेत.
3) बालविवाह विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा ,लैंगिक अत्याचारापासून संरक्षण होणारा कायदा ,हुंडा प्रतिबंधक कायदा असे कायदे त्यांना देण्यात आलेले आहेत



                               I hope this article use for you all students please follow me👆                   

Saturday, May 22, 2021

9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे

 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे



 १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण

करा.

(१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन 

चित्रकाराने रेखाटलेल्या ........... या चित्राचा 

समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

(अ) नेपोलियन (ब) मोनालिसा

(क) हॅन्स स्लोअन (ड) दुसरा जॉर्ज

Ans-ब) मोनालिसा

(२) कोलकाता येथील ........... हे भारतातील 

पहिले संग्रहालय होय.

(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम

(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

(ड) भारतीय संग्रहालय

Ans-(ड) भारतीय संग्रहालय



(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

(२) बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ

(४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

Ans-(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

महाराज सयाजीराव विद्यापीठ - वडोदरा


२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि

इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात

Ans-1)ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे 

असतात.अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.

2) ग्रंथालय ग्रंथाचे संकलन आणि त्याची पद्धतशीर आयोजन जतन आणि संवर्धन हे करत असतात आणि अभिलेखागार  जुने ग्रंथ जपत असतात.

3) म्हणून अभिलेखागार ए व ग्रंथालय नियतकालिका आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.


२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची 

आवश्यकता असते.

Ans-आपल्याला माहीतच आहे की कुठलेही जर प्रशिक्षण करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला विविध अभ्यास आपल्याला हा करावा लागतो तसेच विविध साधण्यासाठी देखील अभ्यास करावा लागतो ते खालीलप्रमाणे  मौखिक साधण्यासाठी वेगळा आहे लिखित साधण्यासाठी वेगळा आहे आणि भौतिक साधननासाठी वेगळा आहे.

1) मौखिक साधने:-उपयुक्त प्रशिक्षण ः (१) समाजशास्त्र

(२) सामाजिक मानवशास्त्र (३) मिथके आणि

भाषाशास्त्र (४) ग्रंथालय व्यवस्थापन (५) इतिहास 

आणि इतिहास संशोधनपद्धती (६) संशोधनपर लेखन.


2)भैतिक साधने:-पुरातत्त्वीय अभ्यासपद्धती, सिद्धान्त आणि

प्राचीन संस्कृती यांचा परिचय.

२. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, 

खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे 

प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय

वैशिष्ट्यांचे ज्ञान.

३. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक 

प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची 

माहिती.

४. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा 

क्रम यांचे ज्ञान.

५. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती 

बनवण्याचे कौशल्य.


3)लिखित साधने:-१. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि

त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान.

२. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, 

साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, 

शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान.

३. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि

त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान.

४. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान.

५. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या

स्वरूपाविषयीची माहिती.

६. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या

आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी 

उपकरणे आणि रसायने यांची माहिती.

७. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन 

आणि माहिती तंत्रज्ञान.

८. संशोधनपर लेखन.


3टिपा लिहा 

1)स्थल कोश:-

Ans-इतिहासाच्या अभ्यासासाठी 

भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या

संदर्भांत माहिती देणारे कोश आहेत.

(१) महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला 

स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे 

प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या

गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची

कल्पना या ग्रंथावरून येते. लीळाचरित्रातील विविध 

घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने 

घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे 

श्रीचक्रधरस्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम 

संदर्भग्रंथ आहे.

2)प्राचीन भारतीय स्थलकोश (१९६९) : 

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना 

केली आहे. वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, 

पाणिनीचे व्याकरण, वाल्मीकी-रामायण, महाभारत, 

पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, 

तसेच फार्सी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य

यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली 

आहे.



2)विश्वकोश :-

Ans-महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री

यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य

यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य

संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस 

चालना दिली. 

2)तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या

नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. 

जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले 

आहे. 

3)इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या

महत्त्वाच्या नोंदी यात आहे.


3)संज्ञा कोश:-

Ans-1) तिहासातील संज्ञा वेगळ्या

काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार 

करतात. 

2)अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. 

इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या

कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही 

विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे

आवश्यक असते.

3)प्रत्येक विषयाला इतिहास असतो. 

इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना 

कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश 

इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात.

4)या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य

संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या

संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकात 

दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हांला तुमच्या

आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल.

4) सरस्वती महाल ग्रंथालय:-

Ans-1) तमिळनाडूतील तंजावर येथील ‘सरस्वती 

महाल ग्रंथालय’ हे इसवी सनाच्या सोळाव्या-

सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात 

बांधले गेले. 

2)इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे 

भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि

स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. 

3)व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्येसरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. 

3)त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन १९१८ मध्येया ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत.



4)४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?

Ans-1) ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे 

असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती 

तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा 

संबंध आहे.

2) ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर 

आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे 

प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार 

पाडली जातात.

3)यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. 

वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ 

उपलब्ध करून देणे, या गोष्टीला ग्रंथालय

व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे.


(२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे 

महत्त्वाची आहेत?

Ans-1) अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या

नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल 

न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे 

आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात.

2)त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत 

विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालींच्या

उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे 

आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे 

माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे.



5) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.



Ans-1) शब्दकोश

2) विश्वकोश

3) सूची वाड्मय

4)कोशसदृश्य वाडमय

I hope this article  is useful 

Please follow me 








Wednesday, May 19, 2021

8 पर्यटन आणि इतिहास प्रश्न उत्तरे इ 10 वी

 8 पर्यटन आणि इतिहास प्रश्न उत्तरे 



1 अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1) कुकने ------विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला.

अ) हस्तकौशल्याच्या वस्तू

ब) खेळणी

क) खाद्य वस्तू

ड) पर्यटन तिकिटे

Ans-ड) पर्यटन तिकिटे


2) महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव म्हणून -----प्रसिद्ध आहे.

अ) पुस्तकांचे।   ब) वनस्पतींचे

क) आंब्याचे       ड) किल्ल्यांचे

Ans-अ) पुस्तकांचे


ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.

1) माथेरान -थंड हवेचे ठिकाण

2) ताडोबा -लेणी

3) कोल्हापूर -देवस्थान

4) अजिंठा- जागतिक वारसास्थळ

Ans-ताडोबा -लेणी

ताडोबा- अभयारण्य




2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा

1) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

Ans-1) आजच्या काळामध्ये परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहेत कारण की आपले असलेले नैसर्गिक वातावरण हे कमी होत चाललेले आहे

2) आपले सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसी हे संपुष्टात येत आहेत .

3) ह्या  कारणामुळे आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.


2) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

Ans-1) प्र आपल्याला जागतिक वारसा लाभलेला आहे तो म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे आपले कर्तव्य आहे.

2) हा वारसा आपल्याला पूर्वजांचे देणे आहे आपण तो जपला पाहिजे

3) यामुळेच विदेशी पर्यटन फिरायला येतात आणि त्यामुळेच भारताला महसूल हा मिळत जातो म्हणून; आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे


3.टीपा लिहा.

1) पर्यटनाची परंपरा

Ans-1) आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे.

2) तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास, स्थानिक जत्रा यात्रा ना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे ,व्यापारासाठी जाणे, यानिमित्ताने पुर्वी पर्यटन घडून येत असे.

3) सारांश स्वरूपात सांगायचे तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे.


2) मार्को पोलो

Ans-1) तेराव्या शतकातील मार्कोपोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषता चीनची ओळख ही रोपाला करून दिली तो 17 वर्षे चीनमध्ये राहिला. 2)आशियातील निसर्ग ,समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. 3)यातूनच यूरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.


3) कृषी पर्यटन

Ans-1) शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. 2)अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरचा कृषी संशोधन केंद्र कृषी विद्यापीठ, इजराइल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यांसारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत.



4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.

1) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

Ans-1) पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी ,उत्तम दर्जाचे निवासस्थानाची उपलब्धता, प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे.

2) यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आसते.

3) जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तके मार्गदर्शक का नकाशा इतिहासाविषयी पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणार या वाहन चालकांना दिवस याचे परीक्षण देणे त्यांना त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील.

4) ऐतिहासिक वर्षांच्या स्थळाचे विद्रूपीकरण करणे भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडावर करणे जुन्या वास्तू भडक रंगात रंग होणे परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे ज्या योगी अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.


2) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?

Ans-1) पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात परदेशी पर्यटकांना विमानतळावर पाऊल ठेवणे आधीपासून ते भेट देणार या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो त्यांनी भरलेल्या विजापूर मुळे आपल्या देशाला महसूल मिळतो.

2) प्रवासखर्च हॉटेलमध्ये राहणे ,खाणे ,दुभाषी यांची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भसहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो.

3) पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो तेथील हस्त उद्योग व कुटीर उद्योग यांचा विकास होतो त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते.

4) उदाहरणार्थ ;स्थानिक खाद्यपदार्थ ,तेथील हस्तकौशल्य च्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात त्यामुळे स्थानिकांना रोजगारात वाढ होते.


3) आपल्या परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने कसा विकास कराल ?

Ans-1) आपण आपल्या आजूबाजूला झाडे लावण्याचा प्रयत्न करा

2) आपल्या आजूबाजूचे मंदिरे स्थानिक स्थळे या सर्व गोष्टींना जतन करा.

3) असा आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने असा विकास करा.



5. पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा.(directAnswer) 

Ans- लेणी-अजिंठा

नैसर्गिक वारसा- पश्चिम घाट

अभयारण्य-ताडोबा

रेल्वे स्टेशन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई


6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र स्पष्ट करा.

Ans- हे जे उत्तर पहा 4(2)


2) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

Ans-1) स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटन: हा प्रवास सुलभ असतो तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे याचा फारसा अडथळा नसतो विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो.

2) आंतरराष्ट्रीय पर्यटन: जहाज ,रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरचे देश जोडले गेले आहे. रेल्वेचा रुलानी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या ची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पर्यटनासाठी वेगळेच चलन लागते वेगळी भाषाही लागते असते वेगळे कागदपत्रे देखील लागतात.

3) ऐतिहासिक पर्यटन: संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहेत .लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची संबंधित असणाऱ्या किल्ल्यावर दुर्ग अभ्यासक गोपाल नीलकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत भारतीय पातळीवर राजस्थानातील राजस्थानातील किल्ले महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम 1857 चा स्वातंत्र्यलढा या संबंधित स्थळी अशी ही ऐतिहासिक ठिकाण यांच्या सहली आयोजित केल्या जातात.

I hope this article you are useful 

असे जर तुम्हाला नवनवीन इतिहासाचे प्रश्न उत्तर हवे असेल तर मला फॉलो करा.🙏🙏


Tuesday, May 18, 2021

7.खेळ आणि इतिहास प्रश्न उत्तरे इ 10वी

  7.खेळ आणि इतिहास प्रश्न उत्तरे  इ 10वी


1.रिकाम्या जागा भरा 

1) ऑलम्पिक स्पर्धाची परंपरा ----- येथे सुरू झाली.

अ)  ग्रीस           क) रोम

ब)   भारत         ड) चीन

Ans-अ)ग्रीस 


2) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला---- मह्णत .

अ) ठकी                  ब) कालिचंडिका

क) गंगावती               ड) चंपावती

Ans-अ)ठकी


ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुनहा लिहा.

1) मललखांब-शारिरिक कसरतीचे खेळ

2) वॉटर पोलो- पाण्यातील खेळ

3) स्केटिंग-साहसी खेळ

4)बुद्धिबळ -मैदानी खेळ

चुकीची जोडी-बुद्धिबळ -मैदानी खेळ

दुरुस्त  जोडी-बुद्धिबळ-बैठे खेळ


2.टीपा लिहा

1)खेळणी आणि उत्सव 

Ans-1) खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा  समजतात . महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले  करण्याची मोठी परंपरा आहे.

2)या मातीच्या किल्लयांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात .

3)महाराष्ट्रातील किल्लयांरचया साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार  आहे .



2)खेळ आणि चित्रपट 

Ans-1) अलीकडच्या काळात 'खेळ' आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी  व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे .उदा, मेरी कोम आणि दंगल .मेरी कोम  ही ऑलम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियुद्ध आणि फोगट भागिना या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत.

2) चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड ,त्या काळातील भाषा ,पेहराव ,सामान्य जनजीवन या सगळ्याचा सखोल अभ्यास करावा लागतो.

3) या गोष्टीचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. देशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते .


3.पुढील  विधाने सकारण स्पष्ट करा.

1) सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे.

Ans-1) विसाव्या- एकविसाव्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे. ऑलिंपिक,  एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल , विंबल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल ,लॉन टेनिस, सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते.

2) ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात.

3) उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला या जगभरच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे.


4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.

1) खेळांचे महत्त्व स्पष्ट करा.

Ans-1) खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावणारे सामर्थ्य खेळामंध्ये आहे.

2) मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात  त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो.

3) शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते.

4) सांघिक  खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो.


2) खेळातून व्यवसायिक संधी कशी प्राप्त होतात ?

Ans -1) इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाचे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते.

2)  खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षा पूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ञाची आवश्यकता असते . या तज्ञांना खेळाचा इतिहास ,मागील आकडेवारी ,खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो.

3) दूरदर्शन वरून हॉकी, क्रिकेट ,फुटबॉल, कबड्डी, बुद्धीबळ इत्यादी खेळांच्या सामन्याचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते .विविध वाहिन्यांमुळे या खेळांसंबंधित  नोंदी ठेवणाऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे .खेळाशी संबंधित  असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरु असतात .त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत .

4) खेळांच्या स्पर्धा यांमध्ये पंचाची आवश्यकता असते म्हणून पंचया साठीदेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.


5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.

Ans-1) खेळांच्या स्पर्धाना जगभर मान्यता मिळाली आहे.   ऑलिंपिक,  एशियाड, दिव्यांगाचे ऑलिंपिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ,कुस्ती ,बुद्धिबळ, इ. खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात .

2) आपल्या देशात हॉकी क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत.हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.

3)या खेळांच्या स्थानिक शहर ,तालुका ,जिल्हा, राज्य, राष्ट्र , आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात . राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते.


2) खेळ आणि इतिहास  यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.

Ans-1) इटलीतील पंपोई शहराचे उत्खननात एक भारतीय हस्तिदंत  बाहुली सापडली. 

2) ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे.

3)त्यावरुन भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंध अनुमान करता येते.अशा रीतीने उत्खननात  मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधली परस्परसंबंधावर प्रकाश टाकू शकतात.


3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

Ans- 1)मैदानी खेळ हे मैदानात खेळे जातात याउलट बैठे खेळ बसून खेळे जातात.

2) मैदानी खेळ  खेळामुळे आपला व्यायाम होतो याउलट बसून खेळामुळे आपली बुध्दी वाढते.

3)मैदानी खेळ उदा, क्रिकेट ,टेबल टेनिस, फुटबॉल,इ. याउलट बैठे खेळ उदा, पत्ते, सोंगट्या, काचकवडया इ.







Monday, May 17, 2021

5.प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रश्न उत्तरे

 प्रसारमाध्यमे आणि इतिहास  प्रश्न उत्तरे



 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून 

विधाने पूर्ण करा.

(१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ........... 

यांनी सुरू केले.

अ)जेम्स ऑगस्टस हिकी

(ब) सर जॉन मार्शल (क) ॲलन ह्यूम

Ans-जेम्स ऑगस्टस हिकी

(२) दूरदर्शन हे .......... माध्यम आहे.

(अ) दृक् (ब) श्राव्य

(क) दृक्-श्राव्य

Ans-क) दृक्-श्राव्य


ब) पुढीलपैकी चुकीची जोडी आेळखून लिहा.

(१) प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे

(२) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर

(३) दीनबंधु - कृष्णराव भालेकर

(४) केसरी - बाळ गंगाधर टिळक

Ans-प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे

बरोबर जोडी  

प्रभाकर-भाऊ महाजन 



2.टीपा लिहा 

1) वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

Ans-1) लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाचे थोर वर्णन केले.

2) सामाजिक राजकीय व धार्मिक चळवळींना पाठिंबा दिला साम्राज्यवादी धोरणाला विरोध केला.

3) पाश्चात्य विद्या समाजप्रबोधनाचे काम केले. व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून.

4) तात्कालीन सामाजिक आणि राजकीय  वाचा फेडीला त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.


2) प्रसारमाध्यमांची आवश्यकता

Ans-1) माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी 

प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. 

2)अग्रलेख,विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्यभाग असतात. 

3)वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून 

वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही 

अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात.


3) प्रसारमाध्यमांची संबंधित व्यवसाय क्षेत्रे

Ans-(१) गृतापत्रांत अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात

 (२) तसेच बातम्या जमा करणारे वाताहर तंत्रज्ञ या सर्वाची गरज असते

(३) इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदन इत्यादींची गरज असते.

 (४) या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.


3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे 

चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.

Ans-1)प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे 

चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक

वेळी वर्तमानपत्रांमधून आपणांसमोर येणारी माहिती

वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणांस ती 

तपासून घ्यावी लागते. 

2)अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. 

‘स्टर्न’ नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ

हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत

घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना 

विकल्या. 

3)हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित

रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. परंतु 

त्या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले. 

यामुळे प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती

वापरताना काळजी घ्यावी लागते.


2) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

Ans-1)वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी, 

शंभर वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती 

इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित 

असतात.

2)या प्रकारच्या सदरांमधून आपणांस 

भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, 

ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या

पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते.

3)वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा 

विशेषांक काढावे लागतात. उदा., १९१४ मध्ये

पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला २०१४ मध्ये १०० 

वर्षे पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा 

घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास 

माहीत असावा लागतो. १९४२ च्या ‘चले जाव’ 

आंदोलनाला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली. अशा 

प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, 

आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्या

वेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो.



3) सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

Ans-1) दूरदर्शन हे माध्यम आशे आहे की त्यामध्ये आपण एखादी गोष्ट पाहू शकतो आणि ऐकू शकतो हे साधन दृकश्राव्य साधनांमध्ये मोडते.

2)रदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने त्याने 

वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा 

ओलांडून जनतेला ‘प्रत्यक्ष काय घडले’ हे दाखवायला 

सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचा ‘आँखो 

देखा हाल’ पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही.

3) म्हणून सर्व माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा.

1) वर्तमानपत्राची उद्दिष्टे स्पष्ट करा.

Ans-(१) स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविणे.

 (२) देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे.

 (३) लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे

 (४) समाजातील अयोग्य पटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे.


2. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे ,हे स्पष्ट करा.

Ans-1)आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा 

विषय असतो. उदा., १५ ऑगस्ट १९४७ किंवा 

त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची 

भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा 

समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो.

2)आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी 

इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय

नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस १ वर्ष, २५ वर्षे, ५० वर्षे, १०० वर्षे वा 

त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असतील तर 

त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते.

3)राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना 

इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही 

दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो.



5.पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

.

आकाशवाणी : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये

‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर 

दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र

सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन 

स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण 

केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल 

इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.

भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती 

व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम 

व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे 

सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले. 

आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व 

साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. 

त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया 

यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. 

‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा 

आणि १४६ बोलीभाषांमध्येकार्यक्रम र्य सुरू झाले. अलीकडच्या

काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. 

उदा., रेडिओ मिर्ची

1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?

Ans-AIR च्या खात्यांतर्गत चालते

2.IBC चे नामकरण काय झाले ?

Ans- नंतर ब्रिटिश सरकारने याचे कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले.

3. विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषेमध्ये कार्यक्रम सादर होतात.

Ans -या लोकप्रिय रेडिओ सेवेदवारा  24 भाषा आणि 146 बोलीभाषेमध्ये कार्यक्रम सुरू झाले.


4) आकाशवाणी हे नाव कसे पडले ?

Ans- ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनांनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले.




6. संकल्पनाचित्र तयार करा






 वर्तमानपत्रेआकाशवाणीदूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमीजेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी १७८० रोजी 'बेंगॉल गॅझेट' हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले.

१९२४ साली मद्रास (चेन्नई) येथे
"इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. ज्याला नंतर 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले.

१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले.
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूपमुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते.विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात.
बातमीपत्रही असते.
जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात.
कार्ये(१) दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे
(२) लोकजागृती करणे व लोकशिक्षण
(३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे
(४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे.
(१) विविध क्षेत्रांतील
बातम्या देणे
(२) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे
(३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे
(४) व्याख्यानांद्वारे, चर्चाद्वारे पर्यावरण - संस्कृती संवर्धन विषयक कार्यक्रम सादर करणे.
(१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे
(२) लोकशिक्षण करणे
(३) समाजोपयोगी प्रसिद्धी देणे
(४) सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी-परंपरा विरुद्ध समाज प्रबोधन करणे.



Friday, May 14, 2021

3.उपयोजित इतिहास इयत्ता दहावी प्रश्न उत्तर

 




3 उपयोजित इतिहास इयत्ता दहावी प्रश्न उत्तर

 (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने 

पूर्ण करा.

(१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ........... या 

शहराचे उत्खनन करताना सापडले.

(अ) दिल्ली (ब) हडप्पा

(क) उर (ड) कोलकाता

Ans-(क)

(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे 

आहे.

(अ) दिल्ली       (ब) कोलकाता

(क) मुंबई          (ड) चेन्नई

Ans-(अ)


(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा

(२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य

(३) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण

(४) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि

लोकनृत्य

चुकीची जोडी -रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य

बरोबर जोडी- रम्मन- धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य


2. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) उपयोजित इतिहास:-

Ans-1‘उपयोजित इतिहास’ या संज्ञेसाठी ‘जनांसाठी 

इतिहास’ (पब्लिक हिस्टरी) असा पर्यायी शब्दप्रयोग 

प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधींचे जे ज्ञान 

इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान 

आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल,

याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे 

केला जातो.

2 वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर 

उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय

घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या

घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी 

इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.

3 उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ

व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध 

अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन 

स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा 

सहभाग महत्त्वाचा असतो.

4 पर्यटनामुळे लोकांमध्ये

इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. 

समाजमनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. 

तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात 

असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या

प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात.


2. अभिलेखागार:-

Ans-1 अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी 

कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, इत्यादी जतन 

करून ठेवली जातात.

2 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी 

दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे 

स्वतंत्र अभिलेखागार आहे.

प्र 3. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा.

1) जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा.

Ans-1) इतिहासाविषयी 

लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. 

उदा., इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी 

आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या

विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात 

इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो, 

इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक 

क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी.

2 अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची 

नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी 

जोडणारे क्षेत्र म्हणजे ‘जनांसाठी इतिहास’.

3परदेशातील अनेक विद्यापीठांमध्येजनांसाठी 

इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले 

जातात. भारतात बंगळुरू येथे ‘सृष्टि इन्स्टिट्यूट 

ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ या संस्थेत 

‘सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी’ हा स्वतंत्र विभाग 

आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि

संशोधनाचे काम चालते.


2 ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे ?

Ans-1 सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपण्याचे कार्य युनेस्कोने केलेले आहे

2 सर्व लोकांना जागृत करून दिलेले आहे सांस्कृतिक आणि वारसा जपण्याचे कार्य त्यांना दिलेले आहे

3 स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात  सामील करून घेतले आहे.


3 सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा.

Ans-1 आग्र्याचा किल्ला,अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, महाबळेश्वर पाचगणी ,खंडाळा ,लोणावळा, माथेरान, 


4. संकल्पना चित्र पूर्ण करा.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.



 

Ans-मूर्त                             अमूर्त

1) प्राचीन स्थळे।                  1) मौखिक परंपरा आणि त्या                                              साठी उपयोगात आणली                                                जाणारी भाषा.

2 )वास्तु                                     2) पारंपारिक ज्ञान

3) हस्तलिखिते                            3) कला                                                                      सादरीकरणाच्या पद्धती

4) शिल्पे                                4) वैशिष्ट पारंपारिक                                                          कौशल्य



5. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

Ans-1) कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, 

स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल 

आणि त्यामागील कारणपरंपरेची साखळी समजावून 

घेणे. यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा 

लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती 

परस्परावलंबी असतात.

2)मानवाच्या उत्क्रांतीच्या

वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते 

कृषीउत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले 

विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत 

महत्त्वाचे होते.

3)पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन 

प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, 

विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर 

अवलंबून असतात, हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा 

इतिहास समजावून घेणे आवश्यक असते.


2) जागतिक वर्षच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनिस्को दारे जाहीर केली जाते.

Ans-1  पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून याविषयी आपल्या मनात आपुलकी असते.

2) हा वारसा पुढील मानवी पिढयांचया हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते.

3) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे  त्याच्या दिशादर्शक तत्वे यांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनिस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

प्र 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) पुरस्कार पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाचे संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

अ) विज्ञान।        ब)  कला।              

क) व्यवस्थापन शास्त्र

Ans-अ) विज्ञान:- मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासा चे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात .त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो या शोधा मागील कारणपरंपरा ,कालक्रम आणि सिद्धांत याचा अभ्यास केला जातो विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी उपयुक्त ठरते.

ब) कला: कोणत्याही कलेचा विकास वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारित अभिव्यक्त होत असते या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरा चा इतिहास समजून घ्यावा लागतो संबंधित कलाकृती इन कशी साकार झाली त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.


क) व्यवस्थापनशास्त्र:- उत्पन्नाचे संसाधने मनुष्यबळ उत्पन्नाच्या विविध प्रक्रिया बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटना द्वारे हे व्यवहार चालू असतात .या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे त्यांच्या अभ्यास करणे व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणाचा अभ्यास करणे आवश्यक असते त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.


2) उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो?

Ans-1)  भूतकाळातील घटनाच्या आधारावरच मानवी वर्तमान काळी वाटचाल निश्चित करतो.

2) आपल्या पूर्वजांचे कर्तव्या त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती परंपरागत ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळतील उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाची जतन करता येते.

3) उपयोजित इतिहास द्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते .वर्तमानातील समस्यांचे सोडवणूक करता येते सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.

4) उपयोजित इतिहासाचा अभ्यासाच्या आधारित वर्तमान काळाचे यथा योग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.


3) इतिहासाच्या साधनांचे जतनव्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा.

Ans-1) किल्ले ,स्मारके ,राजवाडे ,अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.

2) अनेक वस्तूंची नासधूस करणे, त्यावर नाव लिहिणे वा करणे हे टाकण्याबाबत उपाय योजावेत.

3)  ऐतिहासिक नाणी इत्यादी वस्तू जपून हाताळण्यात.

4) लोकगीते आधी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.

5) प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे.

6) या सर्व संसाधनाच्या जतनासाठी अनुभवी तज्ञ मंडळाचे सल्ले घ्यावेत.

7) ऐतिहासिक साधनाच्या जतनासाठी कडक  कायदे करावेत.

8) या साधनाचे महत्त्व समजायला पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.

9) या साधनाविषयी ,प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे.

10) ऐतिहासिक साधनांच्या जतनात  सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे.













Thursday, May 13, 2021

Use of punctuation marks (in Marathi) with examples

        


USE  PUNCTUATION MARKS WITH EXAMPLES 

विराम चिन्हाचा उपयोगामुळे एक वाक्य संपून दुसरे वाक्य कुठे सुरू होते कळते.

वाक्यात पुढे दिलेले मुख्य विरामचिन्हे वापरण्यात येतात

1)Full stop पूर्णविराम(.):- पूर्णविराम हे चिन्ह साधारणता विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी वाक्य संपल्याची खूण म्हणून वापरण्याची पद्धत आहे.

Exa-There are thirty  days in a month. 

S. S. C, B. A, M. A, 

2)The Comma स्वल्पविराम(,):- जेव्हा एकाच जातीचे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येतात त्यातील फक्त शेवटचे दोन And या अक्षराने  जोडले  असतील तेव्हा त्यातील प्रत्येक शब्द स्वल्पविराम देऊन आलग करावा .

Exa-Gopal, Amol,and Krishna went to Mumbai. 

3)The semicolon अर्धविराम (;):- दोन प्रधान वाक्य एकमेकापासून वेगळी करण्यासाठी तसेच for, therefore, else, otherwise  इ. अव्ययांनी जोडलेले वाक्य अलग करण्यासाठी त्यांच्यामध्ये अर्धविराम देण्याची पद्धत आहे.

Exa-I want to complete my work now; I'II meet you tomorrow. 

4)The Inverted commas अवतरण चिन्ह("   "):- एखाद्या व्यक्तीचे शब्द किंवा संभाषणात वा एखादा उतारा जसाच्या तसा लिहिला असतो अशावेळी ते शब्द अथवा तो उतारा अथवा संभाषण अवतरण चिन्ह देतात.

Exa-She said, "I am a girl "

5)The mark of Interrogation  प्रश्नचिन्ह(?):- प्रश्न जर सरळ विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहावे.

Exa-What is your name? 

6)The Mark of Exclamation उद्गारचिन्ह(!):- आनंद ,दुःख ,आश्चर्य, भय यासारख्या तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात.

Exa-What a beautiful scene! 

7)Apostrophe लोपचिन्ह ('):- एखाद्या शब्दांमधील किंवा अक्षरे काढलेले असतात गाळलेल्या अक्षराचे जागा हे चिन्ह वापरतात.

Exa-Isn't,didn't

8)Dash अपसरण चिन्ह (_):- एखाद्यावेळी काही कारणामुळे विचारात जर एकदम बदल झाला आणि त्यामुळे वाक्यात खंड पडलेला दाखवायचा असेल तर आडव्या लांब रेषेचा उपयोग करतात.

Exa-Our neighbour -The police  Inspector, could  not pay the  attention  to the education  of his son. 

9)Hypen संयोग चिन्ह(-):- संयोगचिन्हाचा म्हणजे छोट्या आडव्या रेषेचा  एक जोडशब्द बनवण्यासाठी करतात.

Exa-Grand-mother, Man-of-action 

10 Colon विसर्ग (:):- संभाषणात व्यक्तीच्या नावापुढे वापरतात.

Sunny:Hi !

Rushikeah :What are  you doing ?

I hope this article is useful to make me dout comment box and please follow me.🙏🙏



Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map